शंकर महाराज हे एक अवलिया होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप सुंदर होते. त्याची समाधी हि पुण्यातील सातारा रोड ला धनकवडी परिसरात एका मठात आहे. त्या मठाचे नाव शंकर महाराज मठ म्हणून ओळखले जाते. त्यांची समाधी २४ एप्रिल,१९४७ ला सोमवार हि समाधीची नोंद करण्यात आलेली आहे. शंकर महाराज हे मूळचे पंढरपूर मधल्या मंगळवेढ्याचे आहेत. शंकर महाराज यांचे […]
Uncategorized
आरटीईच्या २०२४-२०२५ प्रवेशासाठी अर्ज कसा करावा ? याबद्दल संपूर्ण माहिती…
मित्रांनो दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आरटीई (RTE Admission 2024-25 Maharashtra) चा २५% प्रवेश प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शालेय शिक्षण पद्धतीनुसार जानेवारीतच हि प्रवेशप्रक्रिया होत असते. परंतु या आरटीई च्या फॉर्म मध्ये काही नवीन नियम ऍड केल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला आहे. २०२४-२०२५ या वर्षासाठी सामाजिक, दुर्बल,मागासवर्गीय मुलांसाठी अंतर्गत २५% राखीव जागासाठी हि […]
गुढीपाडवा सणाची जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि शुभ मुहूर्त…
हिंदू धर्मात गुढीपाडवा हा नववर्षातला पहिला दिवस मानला जातो. गुढीपाडवा हा महाराष्ट्रातच नाहीतर संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो. प्रत्येक जण हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. तसेच आपण या गुढीपाडवा या सणाची संपूर्ण माहिती आणि शुभ मुहूर्त आपण जाणून घेऊयात. भारतात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा होतो.गुढीपाडवा हा साडेतीन […]
या गोष्टी पैशाला पाणी बनवतात. घरत ठेऊ नका या वस्तू. आर्थिक प्रगती होत नाही.
आपण घरात अशा काही गोष्टी नकळत ठेऊन देतो त्या मुळे आपला पैसा पाणी होत. म्हणजे आपल्या घरातून पैसा बाहेर जात राहतो आपण कितीही कष्ट केले आणि संपत्ती जमा केली तरी तो आपल्या हातात रहात नाही. या गोष्टीचा आपण कधी विचार करत नाही काही वेळेस वास्तू दोष असू शकतो तर आपल्या राशीतील काही ग्रहांचे मार्ग बदल्या […]
वटपौर्णिमेच्या दिवशी घरात या जागी काढा स्वस्तिक गरिबी दूर होईल.
वटपौणिमा हि जेष्ठ महिन्याच्या पौणिमा ला वटपौणिमा येत असते. या जेष्ठ महिन्यात गुरुवारी वटपौर्णिमा अली आहे. त्याच बरोबर गुरुवारचा पूर्ण दिवस हा चागला दिवस आहे. या पूर्ण दिवसात काही हि तुम्ही चागले काम सुरु करू शकतात. हा दिवस चागला असल्या मुले तुम्ही एक छोटासा उपाय करू शकतात. यामुळे तुम्ही गरिबी दूर होऊ शकते, घरात धन […]
कठीण संकट काळी हा मंत्र जप करा.
आपल्या घरावर कधीकधी काही संकट येत असतात अशा संकटात आपल्याला काही जमजेत नाही. घाबरल्या सारखे होत असते तर त्या संकटातून आपल्याला काही लवकर मार्ग सापडत नाही. आपल्याला त्या संकटावर मात करण्यासाठी काही समजत नसेल अशा वेळी तुम्ही या मंत्रचा जप करा. यातून तुम्हला कसल्याही प्रकारचा त्रास ना होतात तुम्ही सुखरूप बाहेर पडतात. आपण भक्ती भावनेने […]
खऱ्या व चांगल्या माणसासोबत नेहमी वाईट का होते? स्वामींनी दिले हे उत्तर.
आपण सर्व जण नेहमी कुणाचे वाईट करत नाही कोणाबद्दल वाईट विचार करत नाही तरीपण माझ्या सोबत वाईट गोष्टी घडत असते. तसेच पण सरळ मार्गाने चालत असतो तरी सुद्धा आपल्या सोबत काही तरी चुकीचे घडत असते. असे का होते काही कळत नाही. अशा वेळेस आपण आपल्या नशिबाला नाव ठेवत असतो. आपले नशीब चागले नाही असे आपण […]
रक्त कमी असेल तर रक्त वाढीसाठी दररोज हे खा रक्त व हिमोग्लोबिन वाढेल.
शरीरातील रक्त कमी झालेले असेल तर काय करावे याबदल खुप लोकांना प्रश्न पडतो. तसेच शरीरातील रक्त कमी झाले आहे, म्हणजे काय या बदल माहित नसते. आपल्या शरीरातील रक्त कमी झाले म्हणजे रक्तातील लाला पेशी गरजे पेक्षा कमी होतात. त्याला रक्ताल्पता किंवा ऍनिमिया असे बोले जाते, या पेशी पुन्हा वाढविण्या साठी काय करायचे याबद्दल आपण माहिती […]
हनुमान जयंती दिवशी घरात करा हा एका साधा उपाय. घरात श्रीमंती येईल..
हनुमान जयंती बदल आपण जाणून घेणार आहोत. हनुमान हे रामाचे खुप मोठे भक्त होते हे सर्वाना माहित आहे, रामनवमी झाल्यावं सर्वांना ओढ लागते ती म्हणजे हनुमान जयंती ची; हनुमान जयंती खुप आनंदाने साजरी केली जाते. चैत्र पौर्णिमा दिवशी मारुतीचा जन्म आहे. हनुमान जिना मारुती या नावाने सुद्धा ओळखले जाते. हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा दिवशी हनुमान […]
घरात ठेवा या ५ पैकी १ चांदीची वस्तू श्रीमंत होतात, पैसा येत राहील.
चांदीच्या वस्तू घरात किंवा दुकानात ठेवल्या कि धन आपल्यकडे येत जातो असा समज खुप पुरातन काळा पाससून मनाला जातो. चांदीच्या वस्तू मधून आपल्या मध्ये सकारात्मक गोष्टी निर्माण करण्याचं काम या चांदीच्या वस्तू करत असतात. या पाच पैकी एक जरी वस्तू तुमच्यकडे असल्यास तरी सुद्धा तुमच्या कडे पैसा येत जाईल. या पाच पैकी एक वस्तू जा […]