Don't do these things by mistake in the father's fortnight
धार्मिक

पितृपंधरवड्यात या गोष्टी चुकूनही करू नका तुम्हाला पितृदोष आणि महापाप ..

पितृपक्ष हे १० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या दिवशी आले आहे. याच १५ दिवसांना पितृपंधरवडा असे म्हणतात. याच पंधरा दिवसांत आपण आपल्या पित्रांना आठवण करत असतो. या पंधरा दिवसात आपण आपल्या पितरांना आपण जेवायला देत असतो. या काळात आपण काही कामे करू नयेत असे केल्यास आपण आपले पितर आपल्यावर नाराज होतात, त्याची नाराजी आपल्यावर येते तेव्हा आपल्या घरात शांतता राहत नाही,वाद वाढतात, लक्ष्मी टिकत नाही,आपली काम पूर्ण होत नाहीत, म्हणूनच आपण काही अशी कामे करू नयेत. या पंडरवड्यात कोणती कामे करू नयेत ते आपण जाऊन घेऊयात.

पितृपंधरवडा या दिवशी आपण शिळ आन आपण खाऊ नये. ज्यांचं कोणी नसत , जाचा अपघात होऊन वारलेले असतात किंवा जणी फाशी घेऊन वारलेले असतात,त्यांच पक्ष करायला कोणी नसत ज्या लोकांचं विधी योग्य अग्निसंस्कार योग्य झाला नसेल अश्या लोकांचे आत्मे या दिवसात येतात असे मानतात. अस्या लोकांना जेवायला घालायला कोणी नसते ते लोक शिळ अन्न खातात असे मानले जाते, त्यामुळे आपण या पंधरवड्यात आपण शिळं अन्न खाऊ नये असे मानले जाते.

मित्रानो पहिली गोष्ट आहे कि, काही जण खूप अन्न बनवतात आणि ते शिळ अन्न खातात तर ते शिळ अन्न खालेले चांगलं नसते. ज्या पितरांना कोणी असत असे पितर खातात असं मानलं जात तर हे त्यांनी खालील अन्न जर आपण खाल्लं तर आपल्याला आजारपण वाढत , नकारात्मकता वाढते असं मानलं जात म्हणूनच या काळात आपण शिळ अन्न आपण खाऊ नये . तसेच आपण ताज आणि मोजकं अन्न शिजवुन खावं.

मित्रानो दुसरी गोष्ट म्हणजे या पितृपंधरवड्या आपण नवीन कपडे खरेदी करू नयेत , त्याच प्रमाणे आपण सोन म्हणजेच दागिने खरेदी करू नयेत आणि आपण नवीन घर किंवा वास्तू देखील खरेदी करू नये. असे कोणी करत असेल तर त्याचे पिर्त हे त्याच्यावर नाराज होतात आणि ते जर नाराज झाले तर आपल्या घरातील लोकांचं आयुष्य कमी होत असं मानतात. त्यामुळे काही करंदी या पितृपंधरवड्यात करू नये हे लक्षात ठेवा .

मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे अतिथी जे आहेत त्याचा आदर करा .म्हणजेच आपल्या घरी कोणीही आला तरी त्याचा अपमान करू नका . या दिवसात आपले पित्र हे कोणाच्या पण रूपाने आपल्या घरी येऊ शकतात ,त्यामुळे आपण कोणाचा पण आपण अपमान करू नका . अतिथी देवो भव असं मानून आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आपल्या दारात कावळा,चिमणी,कुत्रा असे अनेक प्राणी याची हत्या करू नका त्यांना खायला खायला द्यावे असं म्हणतात. तर कोणाला हि त्रास देऊन आपल्या पितरांना नाराज करू नका.

मित्रानो या पितृपंधरवड्यात कोणी केस आणि दाढी करू नये असे म्हणले जाते, या काळात दाढी केली किंवा केस कापल्यास आपले पित्र आपल्यावर नाराज होतात असे म्हटले जाते. तसेच मित्रानो या पंधरा दिवसात आपण बाहेरचे अन्न सुद्धा खाऊ नये असे म्हणले जाते, या काळात आपण आपल्या घरी बनवलेले अन्न खाल्ले पाहिजे असे मानले जाते . असे केल्यास आपले पित्र नाराज होतात आणि आपली अन्न देवता सुद्धा नाराज होतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत .. तर मित्रानो या पितृपंधरवड्यात आपापल्या पितरांचे पित्र हे केले गेले पाहिजे आणि त्यांचा आशिर्वाद हा आपण घेतला पाहिजे.

टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण ह्यांच्या मान्यतेच्या आधारावर दिलि गेली आहे. ह्यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढवण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने त्याबद्दल गैरसमज करू नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवा